पोस्ट्स

पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !

इमेज
 जगभर नावलौकिक प्राप्त झालेल्या, स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र श्रीमंत संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्य रक्षणाच्या अभिमानाचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'छावा'! त्याचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार चित्रनगरीचे माहेरघर असलेल्या मुंबई शहरात व्हावा अशी भावना पोलादपूर तालुक्यातील शेकडो मुंबई - ठाणेकरांकडून व्यक्त झाल्यानंतर श्री. सुभाषजी पवार, श्री. बाजीराव मालुसरे आणि श्री. किशोरजी जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मूर्त विचाराला पूर्ण स्वरूप देण्यासाठी काही दिवसांपूर्वी तातडीने दादरमध्ये प्राथमिक बैठक झाली. आणि काल ३१ मे २०२५ ला संध्याकाळी १५ जून रोजी होणाऱ्या जवेरबेन हॉल मधील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पत्रक काढून घाटकोपरला मिटिंग झाली. सभेला उपस्थित असलेले समाजातले कार्यकर्ते, त्यांनी व्यक्त केलेला विचार, त्या विचारामागची भावना...  भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी काही नवे घडावे यासाठी आम्ही स्वतः हून तयार आहोत असा दाखवणारा त्यांचा उत्साह..... मला खुप काही सांगून गेला.  आपला.... पूर्वजांचा इतिहास तेजस्वी आहे. पूर...

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

इमेज
श्री राजा शाहू  चरणी तत्पर कृष्णाजी  सुत आनाजी उतेकर किल्ले प्रतागडावरील भवानी आईच्या पूजेचा मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उतेकर घराण्याला दिला होता तेव्हा हा शिक्का शाहू महाराज यांनी उतेकर घराण्याला सरंजाम दिला तेव्हा हा शिक्का मोर्तब दिला होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि मराठ्यांच्या इतिहासात  "उतेकर" या आडनावाचा अर्थ म्हणजे निष्ठा आणि पराक्रम! मध्ययुगीन आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना याचे अनेक दाखले सापडतात.  शिवचरित्र साहित्य खंड १० कोकणच्या इतिहासाची साधने मध्ये पान नं २१ वर  याचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो. उतेकर कुळ हे शिवरायांच्या स्वराज्यात गावाची पाटीलकी सांभाळत असत. शिवरायांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेले महाड मधील वाळणच्या पाटलांचा उल्लेख इतिहासात  अढळतो. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात शिवरायांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना वसवले होते. त्यात अनेक गावे उतेकरांची आहेत.  उतेकर कुळीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यातून सुरु झालेला प्रवास आज रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, सांगली, ठ...

वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे

इमेज
वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे                                 - रवींद्र मालुसरे फौजी आंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे त . मागच्या वर्षी विक्रोळी टागोर नगर येथे या गावातील मुंबई - ठाणेकर पाळेजत्रेच्या निमित्ताने एकत्र आले होते, त्यावेळी निखिलची भेट झाली. तरुण वयातच निखिलने उत्तुंग झेप घेतली असल्याचे दिसून आले. आता भारत - पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य चकमकी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबविण्यासाठी आवाहन करून सीझफायर केले असले तरी सामारिक क्षेत्राचे अभ्यासक हा तात्पुरता युद्धविराम आहे असे भाकीत करीत आहेत. दोन्ही बाजूकडून आम्ही एकमेकांचे किती नुकसान केले आहे याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. सोशल मीडियावर यथेच्छ बदनामी सुरु आहे. परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना कणखर भूमिका घेतली आहे. भारताची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे: चर्चा, व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शक...

अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

इमेज
अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे  रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज  यांची जयंती                                                 - रवींद्र मालुसरे अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !   फाड देंगे मुघल सल्तनत की छाती  अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की… हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..! अग्नि भी वो,  पाणी भी वो,  तुफान भी वो,  शेर शिवरायांचा छावा है वो !  मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील एक तेजस्वी पर्व मानले जाते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी धर्माभिमानी,स्वराज्यरक्षक,सकलशास्त्र पारंगत,उत्तम राजनीतिज्ञ,परमप्रतापी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छ्त्रपती संभाजी महाराज...

आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड

इमेज
  आठ हजार मुलींचा बापमाणूस ...   डॉ . हेमंतराजे गायकवाड                                                   - रवींद्र मालुसरे   ' श्री शिवाजी ज्ञानपीठ ( इंटरनॅशनल ) ' ची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास आणि प्रचार करणारे मुंबई दादरमधील डॉ . हेमंतराजे गायकवाड त्यांच्या   ' शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट ' मराठी , हिंदी , इंग्रजी , कन्नड , संस्कृत या भाषांत बेस्ट सेलर ठरलेल्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात परिचित आहेत . परंतु त्याअगोदर ते गेल्या ३० वर्षांपासून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या १८ वर्षांवरील आठ हजाराहून अधिक मुलींचे  कुटुंबवत्सल  बा प बनले आहेत ..... काय ? विश्वास नाही बसत का ? पण हे खरं आहे . आईविना पुरुषाने बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे .   आताचे शतक हे तंत्रज्ञानाचे , अद्ययावत कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन उत्तमोत्तम नोकरी पटकावण्याचे...